“संजय”च्या नावाचा उल्लेख करायचा नाही, तर मग, “अनिलराव” यांना दुसऱ्याच्या वैयक्तिक जीवनावर बंधन घालण्याचा अधिकार कोणी दिला ?
आता “संजय”नेच ठरवायचे “रेन्सेलेर पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट” (आरपीआय) विद्यापिठाचा आब राखायचा की, नाही ?
खोट्या मनोवृत्तीने लावलेली आग विझवायची की, नाही ? की, “तो मी नव्हेच” अशा खोट्या अविर्भावात पुढची “कठीण” वाटचाल करायची ?
शिरोळ : खमक्या वृत्तसेवा
“रामदास” स्वामींचे नामस्मरण करून हप्त्यासाठी दारोदार फिरणारा “संजय”, आणि कोणताही “तह” करायचा नाही, कुलूपाला असे “सील” असे ठोकायचे की, “दार” फोडण्याशिवाय पर्याय उरणार नाही. अशी रणनिती आखणारे “अनिलराव” या दोघांना तेजस, अनिल, नादीर, संदिप, आप्पा, युवराज, शरद यांच का गोड वाटत असेल ? अशी सवालात्मक चर्चा “त्या” तालुक्यात सुरू असल्याचे समजते.
ज्याला कोणती नोकरी नाही, काम नाही, धंदा नाही, व्यवसाय नाही अशा व्यक्तीची दिनचर्या “इसकी टोपी उसके सर” अशी असल्याची “त्या” तालुक्यात चर्चा असल्याचे माहित असून सुद्धा “अनिलराव” यांनी “रामदास स्वामीं”चा आशीर्वाद मिळेल, या “लालसे” पोटी “मद्यपी”च्या फोनची दखल घेतली.आणि तिथेच “अनिलराव” यांची “किंमत” शुन्य झाली.
दोघांनी डाळ कशी शिजवायची ? म्हणून देशातील पहिले तांत्रिक, संशोधनाचे “रेन्सेलेर पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट” (आरपीआय) विद्यापिठाच्या नावाखाली भ्रमणध्वनीवरच वर्ग भरवला, “एक हजार”चा विषय “लाचलुचपत” प्रतिबंधक विभागाच्या नावावर खपवायचा असे पक्के ठरवले, आणि तसा मेसेज पास करण्यासाठी कोणाची निवड करायची यावर विचार विनिमय सुरू झाला.
तात्काळ “गुंझारी”अठवले”, नामक व्यक्ती डोळ्या समोर आली. महिलेचे घर शोधून काढून 25 हजाराच्या “बंद” सुपारीची चर्चा करण्यात आली. “अनिलराव” यांनी वस्तुस्थितीची माहिती घेतली. महिलेला, आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या “संजय” याच्या नावाचा उल्लेख करण्यास मज्जाव केला. परंतू, महिलेच्या वैयक्तिक जीवनात कोणतीही ढवळाढवळ करण्याचा अधिकार नसताना “अनिलराव” यांनी “गुंझारी” ला ढवळाढवळ करण्यास कसे सांगितले ? असंविधानिक भाषा का वापरली. आणि इथेच खेळ खल्लास झाला.
आता मद्यपी “संजय”नेच ठरवायचे “रेन्सेलेर पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट” (आरपीआय) विद्यापिठाचा आब राखायचा की, नाही. खोट्या मनोवृत्तीने लावलेली आग विझवायची की, नाही. याशिवाय “तो मी नव्हेच” अशा खोट्या अविर्भावात पुढची “कठीण” वाट चालायची ?